हिंगोली जिल्ह्य़ातील हयातनगर येथील शेतकरी एकनाथ सारंग यांच्या शेतातील झोपडीला लागली आग
हिंगोली प्रतिनिधि, शिवराम कदम
आज हिंगोली जिल्ह्यातील हयात्नगर गावातील शेतकरी एकनाथ सारंग उर्फ आबा यांचा शेतातील झोपडी ला आचानक विजेचा तार तुटून आग लागली तर यांची पाहणी करताना जन विकास संघटनेचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष साईनाथ गिरी सोबत, महावितरण कंपनीचे अभियंते नंद साहेब सोबत विद्युत सहायक , हुलाजी मामा गोडबोले , वैदे मामा , गोविंद लेकेवार आदी उपस्थित होते तरी महावितरण कंपनीने पुढील शेतकऱ्यास त्यांचे झालेले नुकसान भरपाई करून द्यावी .असे जन विकास संघटनेचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष साईनाथ गिरी यांनी मागणी केली . शेतीतील सर्व अवजारे जळून खाक झाले आहे जवळपास 2 लाख रुपये चे नुकसान झालेले आहे तरी त्यांना नुसान भरपाई द्यावी