ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

हिंगोली जिल्ह्य़ातील हयातनगर येथील शेतकरी एकनाथ सारंग यांच्या शेतातील झोपडीला लागली आग

हिंगोली जिल्ह्य़ातील हयातनगर येथील शेतकरी एकनाथ सारंग यांच्या शेतातील झोपडीला लागली आग

 

हिंगोली प्रतिनिधि, शिवराम कदम

 

आज हिंगोली जिल्ह्यातील हयात्नगर गावातील शेतकरी एकनाथ सारंग उर्फ आबा यांचा शेतातील झोपडी ला आचानक विजेचा तार तुटून आग लागली तर यांची पाहणी करताना जन विकास संघटनेचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष साईनाथ गिरी सोबत, महावितरण कंपनीचे अभियंते नंद साहेब सोबत विद्युत सहायक , हुलाजी मामा गोडबोले , वैदे मामा , गोविंद लेकेवार आदी उपस्थित होते तरी महावितरण कंपनीने पुढील शेतकऱ्यास त्यांचे झालेले नुकसान भरपाई करून द्यावी .असे जन विकास संघटनेचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष साईनाथ गिरी यांनी मागणी केली . शेतीतील सर्व अवजारे जळून खाक झाले आहे जवळपास 2 लाख रुपये चे नुकसान झालेले आहे तरी त्यांना नुसान भरपाई द्यावी

error: Content is protected !!