ब्रेकिंग न्युज
मतदार यादीतून नावे गायब झालेल्यांना मतदानाची संधी द्यावी !स्वाराती रूग्णालयातील मशिन व यंत्रसामुग्री दुरूस्त करून रूग्णांचे हाल थांबवाकार,मोटारसायकल व बैलगाडीच्या तिहेरी अपघातात एक ठार चार जखमीअलंकापुरीत दिव्यांग बांधवांचे ज्ञानेश्वरी पारायण हरिनाम गजरात  अपयशाने खचून न जाता यशाला जिद्द परिश्रमाच्या जोरावर जीवन प्रकाश’माननर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्न

तत्काळ आपत्ती निवारण मधून मदत द्या:- राजेंद्र आमटे 

तत्काळ आपत्ती निवारण मधून मदत द्या:- राजेंद्र आमटे

उमेदवार प्रचारात दंग, अधिकारी सुस्त, शेतकरी उद्ध्वस्त
बीड (प्रतिनिधी);- अचानक होत असलेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे व गारपीट यामुळे शेतकऱ्याच्या शेतात उभे असणारे आंबा, मोसंबी, उन्हाळी बाजरी, ज्वारी,टरबूज,खरबूज पिकाची नासाडी झाली. अनेकांचे आंबा, मोसंबी बागा मोडल्या, बाजरी ज्वारी लोळू लागले आहे. टरबूज खरबूज पिकांची पावसामुळे नासाडी झाली आहे. शेतकऱ्यांचे गोठे मोडले, प्रशासनातील अधिकारी आचारसंहितेच्या नावाखाली सुस्त आहेत एरवी शेतकऱ्याच्या नावावर मताचा जोगवा मागणारे लोकप्रतिनिधी उमेदवार आज शेतकरी अवकाळी पाऊस, वादळी वारे व गारपीटीने उद्ध्वस्त झालेला असून उमेदवार प्रचारात दंग आहेत हे अतिशय दुर्दैवी आहे प्रशासनाने या गोष्टीचे गांभीर्याने विचार करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत तत्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी शिवसंग्राम शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे, तालुका अध्यक्ष अर्जुन सोनवणे, रमेश जगताप, संपत गव्हाणे, संजय तीपाले, सुधाकर काकडे, कृष्णा मसुरे, शेलेश सुरवसे, कैलास शेजवळ,आदीच्या वतीने मागणी करण्यात येते
error: Content is protected !!