दैनिक सूर्योदय महाराष्ट्र राज्य विशेष प्रतिनिधी
सुरेश धर्मराज माने
बीड जिह्या ग्राऊंड रिपोर्ट
दिनांक 13 मार्च ते 31 मार्च दरम्यान लावलेल्या लॉकडाऊन मुळे सर्वसामान्य जनतेत खळबळ
चहा ठेले पानटपरी रेस्टॉरंट बाजार ईत्यादी बंद ठेवण्याचे कलेक्टर साहेबांकडून बंद ठेवण्याचे आदेश अचानक काढल्याने सर्व सामन्य जनतेकडून संताप व्यक्त केला जात आहे? कलेक्टर साहेब पाटीवर मारा ओ गोरगरीब जनतेच्या पोटावर का मारता? लॉकडाऊन करायचेच आसेल तर सर्वात आधी सरकारी कर्मचारी यांचे महिन्याचे वेतन बंद करण्याची मागणी शेतकरी व सर्व सामान्य जनते कडून होत आहे लॉकडाऊन माघे घेण्याची मागणी जनतेकडून होते आहे अन्यथा लोकशाही मार्गाने त्रिवर विरोध केला जाईल असा ईशारा देण्यात आला आहे?